Tuesday, January 29, 2019

30/1/2019/ जानेवारीचा परीपाठ



परीपाठ* 30/1/2019
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤ *संकलन*
⛔⛔⛔⛔⛔⛔
* * बालचंद चौधरी* *वैजापुर* 9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
 ❂ दिनांक:~  --  30/1/2019 
  *वार ~*- बुधवार-*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘* *राष्ट्रगीत  *

  ♦ प्रतिज्ञा ♦*

 * संविधान *

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
मंगळवार, मिती शके १९३७
पौष तिथी: कृ.एकादशी ज्येष्ठा पक्ष: व्याघात
सूर्योदय: कर्क सूर्यास्त: ७.१५
सवंत: कौलव
१८.२९: भा. माघ ११

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हण ❂*

उद्योगाचे घरी,लक्ष्मी नांदे परोपरी
➖➖➖➖➖➖➖➖
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••===
= परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत्‌ |
इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः ||
➖➖➖➖➖➖➖➖
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
     १६४९ : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद.
    १६६१ : ऑलिव्हर क्रॉमवेल, ज्याच्या राजवटीत चार्ल्स पहिल्याचा शिरच्छेद झाला, त्याचा स्वतःचा शिरच्छेद केला गेला. क्रॉमवेल २ वर्षांपूर्वीच मृत्यु पावला होता.
    १८३५ : रिचर्ड लॉरेन्स नावाच्या माथेफिरू माणसाने अमेरिकेचा अध्यक्ष अँड्र्यू जॅक्सनचा खून करण्याचा प्रयत्न केला. लॉरेन्सची दोन्ही पिस्तुले ऐनवेळी बिघडली. चिडलेल्या जॅक्सनने लॉरेन्सला काठीने मारून पळवून लावले.
    १८४७ : कॅलिफोर्नियातील येर्बा बॉयना गावाचे सान फ्रांसिस्को म्हणून पुनर्नामकरण.
    १९११ : जॅक्सन खून प्रकरणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा.
    १९१३ : इंग्लंडच्या संसदेने आयरिश होमरूलचा ठराव नामंजूर केला.
    १९३३ : ऍडॉल्फ हिटलर जर्मनीच्या चान्सेलर(अध्यक्षपदी).
    १९४८ : नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.
    १९४८ : पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.
    १९७२ : पाकिस्तानने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
    १९७९ : टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाइन्सचे बोईंग ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
    १९८९ : अमेरिकेने अफगाणिस्तानमधील आपला राजदूतावास बंद केला.
    १९९४ : पीटर लोको बुद्धिबळातील सगळ्यात लहान ग्रँडमास्टर झाला.
    २००२ : भारतातील गरीब मुलांवर जवळजवळ ५७ हजार प्लॅस्टिक सर्जरी करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर शरदकुमार दीक्षित यांना एनआरआय ऑफ द इयर २००१ हा पुरस्कार जाहीर.
    १३३ : मार्कस सेव्हेरस डिडियस ज्युलियानस, रोमन सम्राट.
    १८५३ : लेलँड होन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९१० : चिदंबरम् सुब्रमण्यम्, भारतीय राजकारणी.
    १९१३ : डिकी फुलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
    १९२९ : ह्यु टेफिल्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
    १९४१ : रिचर्ड चेनी, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
    १९४२ : डेव्हिड ब्राउन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
    १९६१ : रणजित मदुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*६)समुहगित*

⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
धनी आपुन राव या देशाचं
हा देश अपुला धर्म अपुला देश॥धृ॥

लहान परमानं मोठं सारं इथं जन्मलं भाग्यानं
काळि सावळी जमीन आई घास भरविते प्रेमानं
हे देणं खरोखर देवाचं॥१॥

पैशानं जरि गरीब झालो मनात आमुच्या शिरीमंती
जिवभाव या धर्मावरती देशावरती लइ प्रीती
हे ब्रीद आपुलं हिंदुचं॥२॥

सोडुन घरची लक्ष्मी आणिक मुलं लेकरं आवडीची
देशासाठी मरुन जावं सांगी आपुल्या धर्माची
हे जिणं आपुलं विरांच॥३॥

देश इकाया निघल त्याची नकोच आम्हा जिनगानी
कम अस्सल ते अवलादीचं थुकावं त्यावर समद्यांनी
हे इमान अपुल्या झेंड्याचं॥४॥

हिंदू तितुका सगासोयरा हिरा पृथ्वीविच्या मोलाचा
देश धर्म हा एक जयाचा आपुल्याच तो रक्ताचा
हे आपुन आपुल्या जीवाचं॥▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

*0७ ]  ❂ देशभक्ती गीत ❂
♉♏✡♈♈♈
➡➡➡➡➡
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो -२
जो लौट के घर न आये -२
ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद...
जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो आपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद...
कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पवर्अत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद...
थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो
कह गये के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद...
तुम भूल न जाओ उनको
इस लिये कही ये कहानी
जो शहीद...

जय हिन्द... जय हिन्द की सेना \-२
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
━┅━═▣◆★✧★◆▣═▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]     ⚛ प्रार्थणा ⚛
====••◆◆●★●◆◆◆•

06.  *❂ श्यामसुंदरा ❂*
↔↔↔↔↔↔↔↔↔🔚🔚🔚↔🔚🔚🔚🔚🔚🔚🔚
वाजवि मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा !
करि करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर
देह नव्हे हा मोरपिसारा !
गोपिनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले आले मी अभिसारा !

➖➖➖➖➖➖➖➖
*0९] बोधकथा *欄欄欄欄     
28. *❃ सखू आणि बकू ❃*
                                            
       एका गावात दोन पक्क्या मैञिनी शेजारी शेजारी राहत होत्या, एक सखू व एक बकू. सखू नवर्याची भक्ति म्हणून खूप सेवा करायची तर बकू सारखी नवर्याला रागाने बोलायची.
एक दिवस सकाळी सकाळी बकूची साखर संपली म्हणून सकाळीस बकू सखू कडे उसनी साखर मागायला आली तेव्हा सखू मूसळाने धान्य कूटत बसली होती, साखर मागताच सखू ने मूसळ हवेतच थांबविले व आतमध्ये साखर आणायला गेली हे बघून बकूला धक्काच बसला कारण मूसळ हवेत तोपर्यंत तरंगत होते, तिने सखूला विचारले हे कसे शक्य आहे त्यावर सखू म्हणाली शक्य आहे परंतु याकरिता नवर्याची भक्ति करावी लागते. मला भक्तिचा ऊपाय सांग असे बकू म्हणाली, तेव्हा सखू ने सांगितले की फारच सोपे आहे. रोज सकाळी नवरा झोपून ऊठला कि त्याला गरमागरम चहा दे, नंतर कडकडत्या पाण्याने आंघोळ घालून दे, गरमागरम जेवण खावू घाल म्हणजे झाली भक्ति.
       हे ऐकून बकूने विचार केला कि मी सूद्धा ऊद्यापासून अशीच सेवा करते म्हणजे माझे ही मूसळ हवेत तरंगेल.
झाले दूसरे दिवशी बकू सकाळी लवकर ऊठली नवर्याला लवकर ऊठविले व बाहेरून यायला सांगितले लगेच तिने चहा उकळला,  नवऱ्यानं विचारले हे काय करते तर ती म्हणाली मला तूमची भक्ति करायची आहे, कडकडता चहा त्याला प्यायला दिला व एका दमात तोंडात ओतला त्यामूळे त्याची जीभ पोळली परंतु बकू माञ नवर्याची आंघोळ करायचे तयारीला लागली व म्हणाली ऊठा आंघोळ करून देते, कडकडते गरमागरम पाणी नवर्याच्या अंगावर ओतलं त्यामूळे त्याला फोडसूद्धा आलेत त्याची तिला पर्वा नव्हती नंतर गरमागरम जेवणाने तर त्या बिचार्याचे तर हाल बेहाल झाले व तो बेशूद्ध झाला पण बकूला तर मूसळ हवेत तरंगवायचे होते, तिला वाटले की सखूने सांगितलेल्या प्रमाणे सेवा केली म्हणून मूसळ ऊखळात घेवून धान्य कूटायला सूरूवात केली व मूसळ वर हवेत फेकून म्हणाली कि मूसळा थांब आणी वर तोंड करून पाहू लागली परंतु मूसळ सरळ तिच्या तोंडावर आदळले आणि तिची बत्तीसी बाहेर आली. माञ मूसळ काही हवेत तरंगले नाही.

 *❝ तात्पर्य ❞ ::~*
      भक्ति व सेवा मनोभावे व स्वच्छ मनाने केल्यासच वांछित फळ देते त्यामध्ये दिखावा किंवा ढोंग असल्यास नुकसान सूद्धा होते.

•◆•◆•◆★◆•◆•◆•
१०)* *बालगित*
⛔⛔⛔⛔
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना
खरं म्हणा, खोटं म्हणा, तिथं येती रोगी नाना
माकडाचा थाट, डोक्यावर हॅट
पायात विजार, तोंडात सिगार !

एक आली काळी बाई, तिचं नाव कोकिळाताई
तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येती कळा
माकड म्हणालं, "धीर धरा, जरा थोडा 'आ' करा."
कोकिळेनं केलं 'आ', माकड म्हणालं, "वा !"
एक काजवा चिमटीत घेऊन
माकडानं चोच घेतली पाहून
"काय ?", म्हणाली कोकिळा
माकड म्हणालं, "गंडमाळा.
टॉनसिल्स बाई ! टॉनसिल्स !
चार महिने गाऊ नका,
उन्हातान्हात जाऊ नका.
अंब्याचा मोहोर खाऊ नका,
थोडा तरी विसावा घ्या आणि बारा कैर्‍या आणून द्या"
भंभेरी भंभेरी भम्‌ !

बोक्याला झाला खोकला आणि तो चुलीपुढं ओकला
मनुताई भ्याल्या, दवाखान्यात आल्या.
माकड म्हणालं, "या ताई, बसा अशा शेजारी.
बोकोबा की पिल्लू टिल्लू, कोण आहे आजारी ?"
मनू म्हणाली, "वैद्यबुवा, यांच्यासाठी दवा हवा !"
"काय झालं बोकोबाला ?" मनु म्हणाली, "खोकला"
माकड म्हणालं ताईंना,
"सांगा तुमच्या यजमानांना, दूध दही पिऊ नका.
उंदीरबिंदीर खाऊ नका, अडगळीत जाऊ नका.
गोळ्या देतो, बडगा छाप,
तासातासांनी दोन घ्या."
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !

मग आला मखाणवाला
त्या रोग्याला डॉक्टर भ्याला !
रोग्याने घेतली काठी, हाणली त्याच्या पाठी,
रोगी मारता राहीना, माकडाला उठता येइना
भंभेरी, भंभेरी, भम्‌ !▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
११ ]  प्रेरणादायी विचार*
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१२ ]  देशभक्ति चारोळि 
⛔⛔⛔⛔⛔⛔⛔
➖➖➖➖➖➖

 इथल्या मातीत बातिदानाचे ब्रीद अमर पिकते...

युगायुगाच्या युगपुरुषांची मान इथे झुकते

✽≡✽≡≡✽≡✧❃✧≡✽≡≡✽≡✽
*१३ )सामान्य माहिति


 ★ लोकसंखवाढ चिंताजनक ★देशात ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी प्रथम लोकसंख्या वाढ आटोक्यात आणणे आवश्क आहे. लोकसंख्या वाढीचा सर्व बाबींवर परिणाम होत असून यामुळे विकासास खीळ बसते. लोकसंखवाढीमुळे सर्वाना मूलभूत गरजा पुरविणेही अवघड बनले आहे. देशात 121 कोटी लोकसंख्या वास्तव करते. आज जगात भारत हा लोकसंख्येबाबात अव्वल क्रमांकावर आहे. चीनलादेखील भारत मागे टाकणच्यादृष्टीने मार्गक्रमण करीत आहे. मात्र ही बाब खूप चिंताजनक आहे. ही लोकसंख्या वाढ आटोक्यात आणण्यासाठी सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय चांगले दिवस येणार नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂१४ ] थोरव्यक्ती परिचय*

. *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*

            03. *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज*
    *भारतामध्ये नवचैतन्य जागवणारा देशभक्त...!!*

         "हो चीड़ झूठे राह की
        अन्याय की अभिमानकी"

        असत्याला गाडून टाकन्याची आणि अन्यायाचा प्रतिकार करण्याची हिम्मत प्रत्येकाच्या अंगी असाविच, तरच त्या व्यक्तिमधला स्वाभिमान जीवंत राहतो. भजना-कीर्तनाच्या माध्यमातुन समाजसेवा, लोकजागृती, प्रबोधनवादी भजने यासारख्या अनेक क्रांतीतत्त्वातून संत महाहरुषांच्या विचारांचा पुरोगामी वाससा जपणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खऱ्या अर्थान् एक महान कर्मयोगी होते..

  राष्ट्रसंतांच शिक्षण जेमतेम 3 ऱ्या वर्गापर्यंतच होत परंतु 1955 च्या विश्वधर्म परीशदेतील जपानला झालेल महाराजांच क्रांतिकारी भाषण त्यांच्या अफाट विद्वत्तेची साक्ष देते..ज्यांनी आपल् आयुष्य रंजल्या गांजल्या सामजासाठी देशासाठी वेचल् त्याना आजही या अपमानाच्या आगीत जाळाव यापेक्षा मोठी शोकांतिका दूसरी काय आहे... निवृति वक्ते सारख्या एका धर्मविचावाने ग्रामगीतेवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली याचा जाहीर निषेध् मी आजही करतो आणि उद्याही करेलच! म्हणावे तरी काय या संतद्रोहयाला...?
तथागत बुद्धांचा संदेश जगात पोहचवणारी ग्रामगीता ।।।
गंजेटी भोंदू साधुनवर प्रहार करणारी ग्रामागीता।।।
मानसामानसातील समूळ भेदभाव नष्ट करणारी ग्रामगीता ।।।
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आणि संविधानाचे भारतावर खुप मोठे उपकार आहेत हे सांगणारे ग्रामगीता।।
अंधश्रद्धा, दैववाद, कर्मकांडाला झुगारून पुरोगामी विचार देणारी ग्रामगीता ।।।

      अपृश्याच्या स्पर्शानेही विटाळ् होतो असं म्हणाणाऱ्या कुविचारी लोकांना काशी काय आपली वाटणार! मी तर म्हणेल हे त्यांच्यासाठी नाहीच कारण त्यांची ती लायकी नाही..संत विचारांचा वारसा आपल्या धमन्यात खेळवायाला माणूस मर्द असावा लागतो..! विचारांचा खरा खुरा वारसदार असावा लागतो..! संत तुकोबारायांच्या भाषेत शेवटी एकच सांगतो....

तुका म्हणे येथे पाहीजे जातीचे।

      येऱ्या गाबाळ्याचे कामा नाही । ─┅━━▣▣▣━━┅─┄
१५) *व्यक्तिमत्व* *विकास*
➖➖➖➖➖➖
व्यक्तित्व का विकास’ स्वामी विवेकानन्द की एक पुस्तक है। वास्तविक ‘व्यक्तित्व’ किसे कहते हैं, इस विषय में हम लोग काफ़ी अनभिज्ञ हैं। हम यह नहीं जानते कि व्यक्तित्व के विकास का संबंधी हमारी मूल चेतना अथवा हमारे ‘अंह’ से है। अतः देखने में आता है कि व्यक्तित्व के विकास के नाम पर केवल बाहरी दिखावटी रूप पर ही बल दिया जाता है। इस पुस्तक में इसी विषय पर स्वामी विवेकानन्दजी के उपयुक्त विचार प्रस्तुत कर रहे हैं। स्वामी विवेकानन्द साहित्य से उपरोक्त विचारों का संकलन किया गया है। यह पुस्तक Personality Development नाम से रामकृष्ण मठ, मैसूर ने प्रकाशित किया है। इस पुस्तक में अध्यक्ष, रामकृष्ण मठ, मैसूर ने प्रारम्भिक भूमिका लिखी है। यह भूमिका हमने यथावत् अनूदित की है। इस अनुवाद का कार्य रामकृष्ण मिशन, रायपुर के स्वामी विदेहात्मानन्द ने किया
✴✴✴✴✴✴✴✴✴✴
        *विनम्र अभिवादन..!!* 
  
*संकलन* 
*बालचंद चौधरी*
*प्रा*पदविधर*
*के*प्रा*शा*डवाळा*
*वैजापुर**.9⃣5⃣4⃣5⃣2⃣3⃣8⃣1⃣0⃣2⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment